इंदिरा, शांता नाही होऊ शकत
म्हणून, मी कविता रचायचीच नाही का?
मला माहिती आहे की, मी
लता, आशा नाही होऊ शकत
म्हणून, मी कधी गायचेच नाही का?
मला माहिती आहे की, मी
बिरजू, कनक (गोदी क्रुष्ण) नाही होऊ शकत
म्हणून, मी कधी नाचायचेच नाही का?
मला महिती आहे की, मी
राजा रवी, रघुवीर नाही होऊ शकत
म्हणून, मी कधी चित्र रेखाटयचीच नाही का?
मला महिती आहे की, मी
परमोच्च शिखर नाही गाठू शकत
म्हणून, प्रयत्न कधी करयचेच नही का?
मी मात्र कविता रचनारच आहे
कारण त्यात माझा प्राण आहे.
मी मात्र गाणे गाणारच आहे
कारण त्यात माझा परमानंद आहे
मी मात्र न्रुत करणारच आहे
करण त्यात ताल व लयचा संगम आहे
मी मत्र चित्र रेखाटणारच आहे
कारण त्यात निर्मितेचे सुख आहे
मी मात्र पुन्हा पुन्हा प्रयत्न करणारच आहे
कारण त्यात माझ्हे समाधान आहे
प्रयत्नावर माझी खूप श्रद्ध आहे
पुनर्जन्मावर माझा विश्र्वस आहे.
- सौ. सुषमा म. खरे
No comments:
Post a Comment